कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे आज कोकाटे यांच्या विरोधात निषेध आंदोलन…
‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामांतर करण्यात यावे यासाठी गुरुवारी सायंकाळी येथे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
अलीकडे गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. अशा घटना करताना गुन्हेगारांकडून धारदार, प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांमध्ये दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये…