लातूर जिल्ह्य़ात तीव्र पाणीटंचाई आहे. पिकांची आणेवारी काढण्यात सरकारी यंत्रणेने चूक केली, तसेच लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतल्यामुळेच जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून…
राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील रस्ते विकासासाठी लातूर महापालिकेला तब्बल १२५ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यामुळे आता शहरातील रस्ते विकासाची…
राज्याच्या प्रमुख पाणीसाठय़ांतील पाणी आटल्यामुळे विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांना आता पाण्याच्या शोधार्थ विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. लातूर जिल्हय़ात सुमारे…
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०११ स्पर्धेत लातूर शहरातील मुलींच्या आयटीआयला दुसऱ्या क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले.…
जिल्ह्य़ातील १३२ गावांमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जळकोट तालुक्यातील सात गावांत शासकीय अधिकारी उद्या (रविवारी) मुक्कामी…