Page 2 of सुट्टी News

सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी जिल्हा परिसरातील टपाल कार्यालयामार्फत राखी वाटपसाठी रविवारीही टपाल कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी २६ जुलै २०२४ रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे शहरात गुरुवार पहाटेपासूनच पाऊस सुरू असून एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस झाला आहे.

शालेय जीवनात सुट्टी असणे किंवा ती मिळण्याचा आनंद अवर्णनीय असल्याचा सर्वत्रिक अनुभव सांगितल्या जातो.

बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक हे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन घरी परतले.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली.

पंतप्रधान मोदी यांनी झारखंडमधील दुमका येथे जाहीर सभेत बोलत असताना झारखंड सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार ध्रुवीकरणाचे राजकारण करत…

एअर इंडिया एक्सप्रेसच्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे सांगून दांडी मारल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या ८० हून अधिक उड्डाणे रद्द…

जगातील बहुतेक खासगी आस्थापना, कारखाने यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आहे. मात्र युरोपमधील प्रगतीशील राष्ट्र असलेले जर्मनी मात्र यात बदल…

पुणे शहरात सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. वर्षअखेरीच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला…

राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.