Page 5 of पत्र News
एक तर इतके सर्व गंभीर प्रकार देशात होत असूनही त्यावर साधी दोन शब्दांची संवेदनशील प्रतिक्रिया देणेदेखील जड जावे

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
अशोक वाजपेयी, नयनतारा सहगल, उदय प्रकाश व आता शशी देशपांडे यांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून व राजीनामा देऊन जीवित…
बायोमेट्रिक ठसे घेतले जाणार तर त्याची गुप्तता कशी राखली जाईल याबद्दल आधीच्या सरकारने मौन पाळले आणि आत्ताच्या सरकारने ते तसेच…
संस्कृती व ज्ञानाचा हजारो वर्षांचा वारसा सांगणाऱ्या देशास हे शोभणारे नाही.
विद्याधर अनास्कर यांचा ‘नागरी बँकिंग क्षेत्र बुडवायचे आहे?’ हा लेख (रविवार विशेष, ४ ऑक्टो.) वाचला. रिझव्र्ह बँकेच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत…
२८ सप्टेंबर हा कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो. मी स्वत: ९५% कर्णबधिर आहे.
पण प्रत्यक्षात काय झाले? बदल झालाच असल्यास तो उलटय़ा दिशेने होतोय, असे स्पष्ट चित्र दिसते आहे
आर्थिक विकासाच्या निकषानुसार जगाच्या क्रमवारीत आपला विकास दर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शासकीय पातळीवर राष्ट्रपुरुषांची यादी असून त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते.

याच मुद्दय़ांच्या आधाराने गोमांस-बंदीबाबतीत दोघेही ठाकरे का बरे इतके जागरूक झाले नाहीत?