Page 2 of एलआयसी News

lic stake in 282 companies which market value jumped over rs 15 lakh cror
‘एलआयसी’चे भाग गुंतवणुकीचे मूल्य १५ लाख कोटींपुढे; सव्वा तीन वर्षात दुपटीहून अधिक वाढ

देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार असलेल्या एलआयसीने एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत ९५ कंपन्यांमधील हिस्सेदारी कमी केली आहे.

Life Insurance Corporation of India quarterly profit rises 10 percent to Rs 10461 crore
‘एलआयसी’चा तिमाही नफा १० टक्के वाढीसह १०,४६१ कोटी रुपयांवर

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा निव्वळ नफा जूनअखेर तिमाहीत १० टक्क्यांनी वाढून १०,४६१ कोटी…

LIC first installment income from new customers hits 12 year high with Rs 12383 crore in April up 113 percent
एलआयसीचे नवीन ग्राहकांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्न १२ वर्षांच्या उच्चांकी; एप्रिल महिन्यात १२,३८३ कोटींसह ११३ टक्के वाढ

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नात ११३ टक्क्यांची वाढ नोंदवत तो मागील १२ वर्षांतील उच्चांकाला म्हणजे १२,३८३.६४ कोटींवर…

Vanchit Bahujan Aghadi, Protests, Errors and Mismanagement, Banking, Railways, and LIC, Operations, Yavatmal,
यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…

देखरेख आणि सनियंत्रण करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांना नोटांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.

LIC quarterly profit rose 49 percent to Rs 9444 crore
‘एलआयसी’चा तिमाही नफा ४९ टक्के वाढीसह ९,४४४ कोटी रुपयांवर

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा निव्वळ नफा डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत ४९ टक्क्यांनी ९,४४४…

LIC Life Insurance Corporation of India 806 crore rupees GST Notice
LIC GST Notice : LIC ला मोठा झटका, ८०६ कोटींची GST नोटीस मिळाली, कंपनीवर काय परिणाम होणार?

नोटिशीनुसार, यामध्ये ३६५.०२ कोटी रुपयांचा जीएसटी, ४०४.७ कोटी रुपयांचा दंड आणि ३६.५ कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. या नोटिशीच्या विरोधात…

68 buildings LIC mumbai dangerous redeveloped immediately MHADA warning action
शहरातील एलआयसीच्या ६८ इमारती धोकादायक! म्हाडाचा कारवाईचा इशारा

या इमारती दुरुस्ती करण्यापलीकडे गेल्यामुळे रहिवाशांनी म्हाडाकडे या इमारतींचा पुनर्विकास करावा अशी मागणी केली आहे.