Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

नागपूरच्या वाघाचा पुण्यास जाण्यास ‘नकार’

नागपूरच्या वनखात्याने वाघाची परवानगी न घेताच त्याला पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्कामास असलेल्या या वाघाने…

अज्ञात वाहनामुळे मादी बिबटय़ा ठार, दोन अर्भकांचाही मृत्यू

वन्यप्रेमींसाठी नववर्षांची सुरुवात दु:खद घटनेने झाली असून ज्ञानगंगा अभयारण्यात खामगाव, बुलढाणा रोडवरील बोथा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे एका चार

स्वयंसेवी संस्थांकडून ताडोबात नियमांचे उल्लंघन

ताडोबात सफारी करताना वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महामार्गावरील वाहतुकीने वाघांच्या प्रजननात घट

वाघांचा अधिवास असलेल्या जंगलक्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीमुळे वाघांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम झाल्याचा निष्कर्ष …

महाराजबाग वन्यप्राणी दत्तक योजनेसाठी विदेशातूनही प्रस्ताव

प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राणी दत्तक योजनेला पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाघांना दत्तक घेण्यासाठीचे असंख्य प्रस्ताव महाराजबाग व्यवस्थापनाकडे येऊ…

पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे वाघांचा जीव गुदमरला

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघ दाखविण्याची अक्षरश: जीवघेणी स्पर्धा सुरू झाली असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे नियम डावलून पर्यटक, जिप्सी…

गीरमधील सिंहांचे स्थलांतरण लांबणीवर?

गीर अभयारण्यातील सिंहांचे मध्य प्रदेशच्या पालपूर कुनो अभयारण्यातील स्थलांतरण सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे .मात्र…

ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना सवलत व बस व्यवस्थाही विचाराधीन

ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी जिल्ह्य़ातील शाळकरी विद्यार्थ्यांना सवलत देण्याच्या प्रस्तावावर वनखाते गंभीरपणे विचार करत आहे. याशिवाय, यासाठी काही बसेसची व्यवस्था सुद्धा करण्याची…

बफर झोन अध्यादेशाची अंमलबजावणी कठीण

देशभरातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये यांच्या परिघाभोवतीचा १० किलोमीटरचा परिसर ‘बफर झोन’ म्हणून प्रस्तावित असलेला अध्यादेश जारी होणे आणि जारी…

राष्ट्रीय उद्याने, अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर हालचाली

राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात असलेल्या सर्व गावांचे पुनर्वसन युद्धपातळीवर सुरू होणार असून स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारणाऱ्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचे…

संबंधित बातम्या