तब्बल सात दशकांनी देशाच्या राजधानीत होत असलेल्या मायमराठीच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी अनेकांनी दिल्ली गाठली खरी. पण, मराठीजनांच्या अपार उत्साहाने संयोजन…
प्रकाशक म्हणून ठिकठिकाणच्या ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ आणि ‘बुक फेअर’मध्ये सहभागी होताना आलेले हे अनुभव त्यात्या महोत्सवाचं निराळेपण दाखवणारे असले तरी, वारंवार…
भारताची स्वत:ची कथन परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा ध्यास घेतलेल्या, स्वत:ला वंचितांपैकीच एक मानणाऱ्या आणि जवळपास प्रत्येक कादंबरी अवघ्या आठवड्यात लिहून पूर्ण…
परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये साताऱ्यातील शाहुपुरी शाखेच्या पुढाकाराने ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी अर्धपुतळा उभारून त्यांचे…
देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या…
महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही, तर आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी साहित्यिकांची लेखणी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते…