मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत.
प्रकाशक म्हणून ठिकठिकाणच्या ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ आणि ‘बुक फेअर’मध्ये सहभागी होताना आलेले हे अनुभव त्यात्या महोत्सवाचं निराळेपण दाखवणारे असले तरी, वारंवार…