Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा

मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत.

Maharashtra bookmark article
बुकमार्क : केरळ, जयपूर, दिल्ली, बेंगळूरु… कोकण कधी? प्रीमियम स्टोरी

प्रकाशक म्हणून ठिकठिकाणच्या ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ आणि ‘बुक फेअर’मध्ये सहभागी होताना आलेले हे अनुभव त्यात्या महोत्सवाचं निराळेपण दाखवणारे असले तरी, वारंवार…

veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर टीका केली होती. त्याचदरम्यान शासनाने पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण…

Akshata and sudha Murthy in Jaipur Literature Festival
जयपूर साहित्य महोत्सव : संवाद हाच पालक आणि मुलांमधला महत्त्वाचा दुवा – अक्षता मूर्ती

‘माय मदर, माय सेल्फ’ या संवादसत्रात या माय-लेकीमधला रंगतदार, वैचारिक संवाद श्रोत्यांना ऐकायला मिळला

Jaipur Literature Festival Books Literature Culture
जयपूर साहित्य महोत्सव: नकली श्रीमंती नव्हे… अस्सल समृद्धी

कुठे देशविदेशातील नाववाले साहित्यिक आरामात फिरतायत, पुस्तकं पाहतायत… कुठे संगीताचे सूर कानांवर पडतायत… कुठे कुंचल्यातून कागदांवर चित्रं साकारतायत…

Jaipur Literature Festival Javed Akhtar statement on dictatorship jaypur
हुकूमशाही संघटनेत कवी जन्माला येत नाही! जयपूर साहित्य महोत्सवात जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

कुठल्याही फॅसिस्ट… हुकूमशाही संघटनेत कवी जन्माला येत नाही, हा इतिहास आहे. कारण फॅसिस्टांची भाषा ही द्वेषाची असते, त्यात प्रेमाला जागा…

thane granthotsav loksatta news
साहित्यप्रेमींसाठी ” ठाणे ग्रंथोत्सव २०२४ ” चे आयोजन, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, चांगदेव काळे यांची उपस्थिती

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने “ठाणे ग्रंथोत्सव २०२४” चे…

pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?

जगभरातील विविध शहरांमध्ये सांस्कृतिक वातावरण जिवंत ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न का होतात, त्याला राजाश्रय का दिला जातो याचे उत्तर शहरांमध्ये केवळ…

gadchiroli, inauguration of yuva sahitya sammelan, dr kishor kavthe
“तरुणाईने मुस्कटदाबीला संवैधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे”, साहित्यिक डॉ. किशोर कवठे यांचे आवाहन; गडचिरोलीत युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

देशात वाढती राजकीय अस्थिरता, एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात तरुणांमध्ये संभ्रम आणि नकारात्मकता वाढीला लागली आहे, असे प्रतिपादन…

संबंधित बातम्या