Page 502 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) News

लोकसभेचा रणसंग्राम एप्रिलमध्ये ?

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका अनेक टप्प्यांत घेण्यात येतील आणि त्या नियोजित वेळेत पूर्ण होऊन १ जूनपूर्वी नव्या लोकसभेची स्थापना…

‘लोकसभेतही काँग्रेसला धडा मिळेल’

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकावरून काँग्रेसलाच लक्ष्य केले. चार राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे, याची त्यांनी दखल…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची बुथनिहाय प्रचारयंत्रणा सज्ज

युतीमध्य भाजपच्या वाटय़ास आलेल्या विदर्भातील पाच मतदारसंघांपैकी पक्षनेत्यांनी विजयाची निश्चिती मानल्या जाणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघावर विशेष

दिल्लीपेक्षा गल्लीच बरी!

ठाणे लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रांत असलेल्या दहा लाख मतदारांच्या बळावर एका आमदाराला थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे मनसुबे ‘मातोश्री’वर आखले…

भाजप- शिवसेनेचे ‘२६-२२’चे सूत्र कायम

रिपब्लिकन पक्षासाठी किती जागा सोडायच्या याबाबत महायुतीत भिजत घोंगडे कायम असून त्याबाबत रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून दसऱ्यानंतर निर्णय घेतला…

नंदन नीलेकणी आगे बढो..

नंदन नीलेकणी यांच्यासारख्या उद्योगपतीला राज्यसभेचे द्वार खुले होण्यात अडचण नसताना त्यांनी जनतेमधून लोकसभेवर जायचे ठरवले असल्यास त्याचे स्वागतच केले पाहिजे.

sharad yadav, शरद यादव,
‘२०१४मध्ये सत्ता स्थापण्यासाठी प्रादेशिक पक्षांना महत्त्व’

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्षांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे भाकीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष…

विदर्भात फॉरवर्ड ब्लॉकला पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी तयार करण्याचा अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकचा प्रयत्न आहे.

लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घ्या – भाजपची राष्ट्रपतींकडे मागणी

देशापुढील सध्याच्या गंभीर आर्थिक समस्येला यूपीए सरकारच कारणीभूत असून, सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.

काँग्रेसही मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवणार – माणिकराव ठाकरे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मंत्र्यांना उतरविण्याची तयारी काँग्रेसने दाखविली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत,

निवडणुकीतील आठ कोटींची गोष्ट

लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी देशभर फिरायचे म्हणजे खर्च आलाच. त्यामुळे खर्चाला नाके मुरडून लोकशाही काही बळकट होणार नाही; त्या ऐवजी वास्तववादी…