खरे प्रश्न बाजूलाच ठेवून भलत्याच मुद्द्यांवर वाद निर्माण करणे, मतदारांना धर्म-जाती-भावनांच्या राजकारणात गुंतवून ठेवणे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणे खपवून घेतले…
राममंदिराची उभारणी आणि हेतूपूर्वक केलेला धार्मिक प्रचार या जोरावर उत्तर प्रदेशात गतवेळच्या ६२पेक्षाही अधिक जागा जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला राज्याच्या मतदारांनी…