“देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला आहे”, असंही पाटील म्हणाले.
राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतर पहिल्यांदाच झालेली ही लोकसभा निवडणूक अनेकांना डोकेदुखी ठरली आहे. अनेक गोष्टींचा परिणाम या निवडणुकीच्या मतदानात होता,…