शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याने राजकीय घोडेबाजार टळल्याची चर्चा सुरू आहे.
विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेने आपला एक उमेदवार मागे घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे…
आमदार मंगलप्रभात लोढा यांना लोकसभेसाठी भिवंडीतून उमेदवारी देण्यास स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह…