असून खोळंबा..

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकेक खासदार जोडावा अशी गरज असताना मित्रपक्षांतून कोणाला कमी करणे भाजपला परवडणारे नाही.

‘विधान परिषदेसाठी’ घोडेबाजार टाळण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

विधान परिषदेच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी दहा अर्ज दाखल झाल्याने चुरस वाढली आहे. सर्वच पक्ष जोर लावणार असल्याने घोडेबाजार होण्याची

आठवडय़ाची मुलाखत : आमच्याकडून मतदार याद्या जास्तीत जास्त अचूक – नितीन गद्रे,

निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम गेल्याच आठवडय़ात जाहीर केला. राज्यात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार…

नैसर्गिक आपत्तीमुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्याच्या जवळपास निम्म्या भागाला गारपीटीचा फटका बसल्याने झालेल्या मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीमुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोपच…

आले ममतांच्या मना..

कायदा आणि सुव्यवस्था तसेच विकासाच्या मुद्दय़ावर ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या डाव्या पक्षांच्या…

राज यांच्या मोदी‘दुसरा’ने शिवसेना घायाळ, तर…

श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलिधरन याचा ‘दुसरा’ने भलभल्या फलंदाजांची विकेट निघायची तशीच ‘विकेट’ राज यांनी मनसेच्या वर्धापनदिना शिवसेना-भाजपची घेतली आहे.

नितीशकुमार यांचा अहंकार एव्हरेस्टपेक्षाही जादा -मोदी

नितीशकुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटीच जनता दलाने भाजपशी युती तोडली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला.

काँग्रेसवरील ‘धर्म’संकट!

राज्यातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असली तरी खरे लक्ष्य दुसऱ्या यादीवरच आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अशोक चव्हाण…

‘७० कोटी नागरिकांसाठी काँग्रेसचे राजकारण’

मध्यमवर्गाच्या खाली असलेल्या ७० कोटी लोकांच्या नव्या वर्गासाठी काँग्रेस राजकारण करू इच्छितो असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने हात टेकले

स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विजयाची शक्यता कमी असल्याने राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडली आहे.

गडकरी-मुंडे गटात रस्सीखेच

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये वादंग आणि रस्सीखेच सुरू असून माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे गटाचे एकमेकांवर…

आचारसंहिता भंगाची तक्रार कुठे करायची?

लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यासाठी रिपाइंच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी चक्क राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठले.

संबंधित बातम्या