Page 3 of लॉस News

जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या वादळी वा-याने विद्युत वितरण कंपनीचे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान तासगाव, जत तालुक्यात…
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय बलस्थान असलेले ५ साखर कारखाने सलग २ वर्षांपासून बंद, तर एक कारखाना अवसायानात काढून खासगी कंपनीच्या ताब्यात…

शहरातून उरुळी आणि फुरसुंगी येथे कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ांमधील कचरा उडून रस्त्यावर पडू नये तसेच कचऱ्यातील दरुगधीयुक्त पाणी वाहनातून सांडू…

जिल्ह्य़ाच्या सर्वदूर भागास सोमवारी गारपिटीने झोडपून काढल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील फळबागा व पिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान…
राज्य शासनाने मात्र सर्व महापालिकांसाठी काढलेल्या आदेशानुसार पीएमपीला होणारा तोटा दोन्ही महापालिकांनी भरून द्यावा, असा आदेश नुकताच काढला आहे.
रसिक श्रोत्यांकडून कधी हशा आणि टाळ्या वसूल करत तर कधी त्यांना अंतर्मुख करत महाराष्ट्राच्या विविध भागांतील श्रेष्ठ कवींनी मराठी भाषेतील…

गतवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असलेला शेतकरी या हंगामात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेऊन आपली विस्कटलेली आíथक घडी बसविण्याच्या मार्गावर असताना फळभाज्या…

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘बेस्ट’ची वातानुकुलित सेवा दिवसेंदिवस ‘थंड’ पडत चालली आहे.

तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी, माहीजळगाव, सुपा, चिंचोली, पाटेगाव, निंबोडी, आनंदवाडी, नवसरवाडी, सीतपूर यासह सुमारे पंधरा गावांमध्ये झालेल्या वादळी पावसाने सुमारे १…
मुंबईसारख्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या शहरात सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व कोणालाही वेगळे पटवून देण्याची गरज नाही.
‘भारत बंद’ किंवा ‘मुंबई बंद’ अशी हाक एखाद्या राजकीय पक्षाने दिली की, सर्वात पहिले ‘बेस्ट’ उपक्रमाला धडकी भरते.

राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांमध्ये असलेल्या अपंग कक्षांमधील सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त झाल्यामुळे अपंगांना प्रमाणपत्र देण्याचे काम मात्र रखडले जात आहे.