Page 2 of मधुकर पिचड News

मोदी लाटेचा गैरफायदा घेत पक्षातील कोणी गद्दारी केली आणि काँग्रेस पक्षाने आघाडी धर्म पाळला की नाही, याच दोन मुद्यांचा आढावा…
आपापल्या जिल्ह्य़ात जातीय सलोखा राखण्याची प्रत्येक पालकमंत्र्यांची प्रथम जबाबदारी आहे. नगरचे पालकमंत्री मधुकर पिचड यांचा, त्यांना लाल दिव्याची गाडी केवळ…

नगर जिल्ह्य़ातील खर्डा (तालुका जामखेड) येथे नितीन राजू आगे या दलित युवकाच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर.…
ठाकर समाजाला अनुसूचित जमातीचे सरसकट फायदे देण्याच्या मुद्यावरून उद्योगमंत्री नारायण राणे आणि आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यात मंगळवारी जोरदार खडाजंगी…
पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. अशा प्रकारे स्वायत्तता संपादन केलेली ही देशातील पहिलीच सरकारी…
आदिवासींच्या विकासाचा डंका पिटणारे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील सात शेतकऱ्यांची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची तक्रार…
वाढत्या खाण क्षेत्रामुळे आदिवासींसाठी उपलब्ध जमीन कमी होत आहे, आदिवासींच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे; त्यामुळे नक्षलवाद वाढतो आहे.

आदिवासी भागातील बंद केलेली धान्य खरेदीची एकाधिकार योजना पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी दिली.

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांची कामे यावर्षी पूर्ण होतील व पुढील वर्षीच्या पावसाळ्यात निळवंडेचे पाणी अकोले तालुक्यातील शेतीला मिळेल अशी ग्वाही…
आदिवासी बारीपाडा हे गाव राज्यात विकासासाठी पथदर्शी म्हणून स्वीकारण्यात येईल.
आदिवासी विभागातील खरेदीच्या घोटाळ्यावर यापूर्वी न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. मात्र त्यानंतरही आदिवासी विभागासाठीच्या स्वेटर, मोजे, नाइट गाऊन, बूट आदींची कोटय़वधी…
मराठवाडा हा अडचणींचा प्रदेश आहे. तेथील जनतेला पाणी मिळायलाच हवे, अशी भूमिका दुष्काळात घेतली होती. त्यात बदल झालेला नाही