विदर्भाच्या अनुशेषाची नुसतीच चर्चा होते, मराठवाडा कायम उपेक्षितच असतो, कोकणाला वालीच नाही, तर उत्तर महाराष्ट्राकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष. पश्चिम महाराष्ट्रावर…
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना केलेला आणि त्यासाठी काही वस्तूंवरील करात पुढील एका वर्षासाठी वाढ सूचविणारा…