महाराष्ट्रातील शेतकरी News

kolhapur tamdalge village ropvatika
लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तमदलगे गाव हे शेतीतील नाना प्रयोगांसाठी ओळखले जाते. इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचा बगीचा चांगलाच फुलवला आहे.…

banana marathi news
लोकशिवार : केळी पिकाला रोगांचा विळखा

केळी या फळपिकाचा जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, अलीकडच्या काळात कमी व अधिक तापमानासह गारपीट,…

soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?

६ जानेवारीपर्यंत उद्दिष्टच्या जेमतेम २९ टक्केच खरेदी झाली आहे. खरेदीपोटी नाफेडकडे शेतकऱ्यांचे १५० कोटी रुपये थकले आहेत.

yellow peas import india news in marathi
पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीमुळे शेतकरी हवालदिल, जाणून घ्या, कोणत्या शेतीमालाचे दर पडले? परिणाम काय होणार?

गत दोन महिन्यांत हरभऱ्याचे दर वाढल्यानंतर देशातील व्यापाऱ्यांनी ऑस्ट्रेलियातून हरभरा आयातीचे करार करून ठेवले आहेत.

Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल

राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र साडेचार लाख एकर आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा तोडून टाकण्यात आल्या आहेत.

Maharashtra soybean cotton farmers
विश्लेषण: राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक आजही नाराज का? हमीभावापेक्षा कमी दरांचे कारण काय?

शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा १ हजार रुपये तर कापूस दोनशे रुपयांनी कमी किमतीत विकावा लागत आहे.

Kapil Dev on farmers Suicide
Kapil Dev on farmers: कपिल देव यांचे शेतकऱ्यांना आवाहन; म्हणाले, “तुमच्या आत्महत्येमुळे आम्हाला…”

Kapil Dev on farmers Suicide: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार यांनी नांदडे येथे शेतकऱ्यांबद्दल बोलताना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.…

Farmer Suicides in Maharashtra, Farmer Suicides in Maharashtra Surge to 1267, Government Welfare Schemes, farmer suicides, Maharashtra, welfare schemes, Amravati, Chhatrapati Sambhajinagar, Relief and Rehabilitation Department, Pradhan Mantri Shetkari Samman Yojana, Namo Farmers Yojana,
दिवसाला सहा शेतकरी आत्महत्या, सहा महिन्यांत १२६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवले

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असले तरीही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

majority of farmers oppose land acquisition for surat chennai green national highway
सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांची सोलापुरात परिषद

सुरत-चेन्नई हरित राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून जाणार आहे.

Ambadas Danve, Ambadas Danve Alleges State Government, State Government Collusion in Distribution of Fake Seeds from Gujarat, Agriculture Department s Negligence, Fake Seeds from Gujarat in Maharashtra,
राज्यात गुजरातमधून बनावट बियाणांचा पुरवठा, अंबादास दानवे यांचा आरोप

राज्य सरकार, कृषी विभागाचे अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या संगनमतांमुळे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…