महाराष्ट्रातील शेतकरी News

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तमदलगे गाव हे शेतीतील नाना प्रयोगांसाठी ओळखले जाते. इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचा बगीचा चांगलाच फुलवला आहे.…

केळी या फळपिकाचा जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, अलीकडच्या काळात कमी व अधिक तापमानासह गारपीट,…

६ जानेवारीपर्यंत उद्दिष्टच्या जेमतेम २९ टक्केच खरेदी झाली आहे. खरेदीपोटी नाफेडकडे शेतकऱ्यांचे १५० कोटी रुपये थकले आहेत.

गत दोन महिन्यांत हरभऱ्याचे दर वाढल्यानंतर देशातील व्यापाऱ्यांनी ऑस्ट्रेलियातून हरभरा आयातीचे करार करून ठेवले आहेत.

रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे पुरवठा नियोजन विस्कळीत झाल्याने डीएपीची टंचाई निर्माण झाली.

राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र साडेचार लाख एकर आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा तोडून टाकण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा १ हजार रुपये तर कापूस दोनशे रुपयांनी कमी किमतीत विकावा लागत आहे.

Kapil Dev on farmers Suicide: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार यांनी नांदडे येथे शेतकऱ्यांबद्दल बोलताना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.…

देशात सोयाबीनची ८० टक्के लागवड महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात होते. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी लोकसभेत भाजपला साथ दिली.

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असले तरीही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

सुरत-चेन्नई हरित राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून जाणार आहे.

राज्य सरकार, कृषी विभागाचे अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या संगनमतांमुळे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…