महाराष्ट्र सरकार

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
Supreme Court Sends Contempt Notice To Maharashtra Over Bulldozer Action
अग्रलेख : ‘दिशा’हीन उत्तरायण!

कारण सर्वोच्च न्यायालयाने काही बुलडोझर प्रकरणांत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा देऊनही राजकीयीकरण झालेले आणि कणाहीन प्रशासकीय अधिकारी तेच उद्योग करताना…

Irfan life loss in Nagpur riot news in marathi
इरफानच्या जीवाची नुकसान भरपाई सरकार कोणाची संपत्ती विकून करणार?

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात पोलिसांकडून झालेल्या विलंबावर सरकारकडून बोलणे टाळले जात आहे.

Congress fact finding committee on Nagpur riot
पक्षपाती सरकार नागपूर दंगलीची निष्पक्ष चौकशी कशी करू शकेल? काँग्रेस सत्यशोधन समितीचा सवाल 

मुख्यमंत्री दंगल घडवण्याचे पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचे म्हणतात. हे जर षडयंत्र असेल तर त्यांचे पोलीस खाते काय करत होते. हे सरकार…

Congress state president Harshvardhan Sapkal addressing the media regarding the BJP’s comparison of Devendra Fadnavis to Aurangzeb.
“देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना भाजपाच्या लोकांनीच केली”, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं भाजपाला प्रत्युत्तर

Aurangzeb: हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही राज्यकर्ते धर्माचा सत्तेसाठी वापर…

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: “मारल्या होत्या थापा भारी…”, अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका, लाडकी बहीण योजनेवरही मोठे भाष्य

Maharashtra Budget: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Mumbai Ring Road
मुंबई रिंग रोड प्रकल्पासाठी राज्य सरकारला मिळणार २१,५०० कोटी रुपये कर्ज, मोठ्या कंपन्यांकडून वित्तपुरवठ्याचे आश्वासन

रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, Mumbai Ring Road: नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड…

Ajit Pawar Maharashtra Budget 2025
महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार! अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; सरकारचं नियोजनही सांगितलं फ्रीमियम स्टोरी

Ajit Pawar Maharashtra Budget 2025 : अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.

PA and OSD Appointments in Mahayuti Govt.
मंत्र्यांचे ओएसडी, पीए कोण ठरवतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे मित्रपक्षही कोड्यात प्रीमियम स्टोरी

PA and OSD Appointments in Mahayuti Govt.: महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे) या पक्षाच्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीए पदासाठी…

FIR Against 4 wikipedia Editors
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल Wikipedia आक्षेपार्ह माहिती टाकणाऱ्या ४ जणांवर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती टाकणाऱ्या चार एडिटर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

maharashtra job shrink
२०१५ नंतर राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये १६ टक्क्यांनी घट; ख्रिश्चन, मुस्लीम, जैन धर्मीयांची संख्याही घटली

राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये २०१५ नंतर मोठी घट झाली आहे. २०१५ साली कर्मचाऱ्यांची संख्या ५.७१ लाख होती. ती कमी होऊन २०२३…

संबंधित बातम्या