महाविकास आघाडीचे सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचे षडयंत्र रचले गेले का? याचा तपास करण्यासाठी…
वसई-विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी निधी नसल्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका विचित्र असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ओढले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने आतापर्यंत अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.
‘शाश्वत विकास ध्येयां’पैकी दारिद्र्य निर्मूलन हे महत्त्वाचे ध्येय. राज्यातील विकासाची चर्चा विभागीय असमतोलावर घुटमळते, पण दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित आकडेवारी सांगते…