Page 334 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News
गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या संघर्षयात्रेने पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.. मुंबईमध्ये उसळलेली ९२-९३ची जातीय दंगल, त्यानंतरची बॉम्बस्फोट मालिका या पाश्र्वभूमीवर…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/05/lp0531.jpg?w=300)
सत्य हे नेहमीच कटू असते आणि सत्य पचविणे हे कर्मकठीण असते, असे म्हटले जाते. सत्य आपल्याविरोधात असते तेव्हा तर ते…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/05/lp1131.jpg?w=300)
मागच्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून सगळ्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/05/mn0ff1.jpg?w=300)
महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/05/TOP201.jpg?w=310&h=174&crop=1)
या निवडणुकीचे एक वैशिष्टय़ म्हणजे आयाराम-गयारामांची अपूर्व संख्या. पक्ष फुटीची ही लागण यानंतरही सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/05/lr0611.jpg?w=300)
येत्या १६ तारखेला १६ मे आहे, हे काय आम्हास माहीत नाही? तरीही राहून राहून मनात असा गब्बरसिंगी सवाल येतोच, की-…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/01/voteing1.jpg?w=310&h=174&crop=1)
महाराष्ट्राचे राजकारण घडवणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्य़ांतील १९ मतदारसंघांत आज मतदान होत असताना राज्यातील आजच्या नेतृत्वाचा चेहरा पुढल्या पिढीचा दिसतो खरा; पण…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/03/vv0941.jpg?w=310&h=174&crop=1)
आगामी लोकसभा निवडणुकीत बहुतेक सर्वच राज्यांमध्ये राजकीय नेत्यांनी आपली मुले वा नातेवाइकांना उमेदवारी मिळवून दिली आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/03/lr0141.jpg?w=300)
राष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी यांच्या आणि राज्यपातळीवर बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून राजकारणातील घराणेशाहीचा…
‘या सत्तेत जीव रमत नाही,’ असं म्हणणारा नामदेव ढसाळ नुकताच गेला! अनेक दलित कवी, लेखक, विचारवंत, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांशी माझी ओळख,…
सामान्य मतदारासाठी हा काळच मती गुंग करणारा दिसतो.. कुणी कुणाची नावे घ्यावीत, कुणी कुणाला नावे ठेवावीत आणि कुणाचे नाव टाकण्याचे…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/01/lr0121.jpg?w=300)
आपल्या कवितेनं मराठी साहित्याला, मराठी समाजाला हलवून सोडणारे, ‘दलित पँथर’ची स्थापना करणारे बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना…