मागच्या पंधरवडय़ात महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा दोनदा देशपातळीवर गेला. पहिला महाराष्ट्र सदनातला वाद आणि दुसरा येळ्ळूर गावात कर्नाटक पोलिसांनी घातलेला धुडगूस.
महाराष्ट्र सदनमधील शिवसेना खासदारांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत केंद्र सरकारतर्फे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अतिशय दुर्भाग्यपूर्ण व दुखद घटना, असा उल्लेख…
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी जो पराक्रम घडविला, त्यामुळे या पक्षाची केविलवाणी अवस्था झाली. खासदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी…