Page 369 of महाराष्ट्र News

राज्यात पुढील दहा वर्षांत कृषी पर्यटन केंद्राचे जाळे!

राज्यात झपाटय़ाने वाढत चाललेल्या कृषी पर्यटन व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या व्यवसायातून लोकांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.…

बांगलादेशच्या सौर ऊर्जा क्रांतीने महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन

जगातील सर्वात गरीब देश म्हणून ओळखला जात असला, तरी ग्रामीण भागात दहा लाख लोकांनी सौर ऊर्जेचे उपकरण घरांवर बसवून घेतले…

उद्योगक्षेत्राचे तगादा हत्यार!

पाणी, वीज याचबरोबर पायाभूत सेवा सुविधांअभावी राज्याबाहेर जाणारी गुंतवणूक थोपविण्याकरता महाराष्ट्रातील प्रमुख ३० समस्यांवर उद्योगक्षेत्रामार्फत अभ्यास करण्यात आला असून पैकी…

लोकसेवा आयोगाविरोधात राज्यभर निषेधाचा वणवा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या धोरणात बदल करीत प्रादेशिक भाषांना हद्दपार केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच राज्यभरातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली…

दुष्काळाच्या झळा तीव्र; भीषण पाणीटंचाई

राज्यभरातील धरणांतील पाणीसाठा खालावत चालल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र होऊ लागली आहे. पाणीपुरवठय़ासाठी दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. पाणी…

महाराष्ट्राने निराधार केलेल्या वादग्रस्त बारा गावांना आंध्रचा ‘आधार’

महाराष्ट्र , आंध्रप्रदेश या दोन्ही राज्याचा दावा असलेल्या वादग्रस्त बारा गावांमध्ये आधार कार्ड कुणी तयार करायचे, यावरून आता नवा वाद…

मार्चअखेर ८०० मेगावॅट अतिरिक्त वीज मिळणार

उन्हाळ्याची चाहुल लागत असताना महाराष्ट्राला केंद्रीय कोटय़ातून मिळणाऱ्या वीजेत १३५ मेगाव्ॉटची भर पडली आहे. त्याचवेळी तिरोडा येथील अदानी पॉवरचा ६६०…

महाराष्ट्रापुढे आज केरळचे आव्हान

सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राला संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी गुरुवारी केरळच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या…

यावेळी तरी उत्तर महाराष्ट्राला रेल्वे अंदाजपत्रकात न्याय मिळावा

रेल्वेचे अंदाजपत्रक सादर करताना उत्तर महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी खा. प्रतापदादा सोनवणे यांनी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल…

गुंतवणुकदारांसाठी महाराष्ट्रच ‘नंबर वन डेस्टिनेशन’ : मुख्यमंत्री

लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देतानाच ‘मेगा प्रोजेक्ट’चे धोरण कायम राखत औद्योगिकदृष्टय़ा अविकसित भागाला प्राधान्य देण्याचा समावेश राज्य सरकारने नव्या…

‘दुष्काळासाठी केंद्राने पाच हजार कोटी द्यावेत’

मंत्र्यांनी दुष्काळासाठी दौरे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत दुष्काळासाठी केंद्राने दिलेली ७७८ कोटींची मदत अतिशय अपुरी असल्याने केंद्राने पाच…