Page 370 of महाराष्ट्र News

महाराष्ट्र भाजपला मोदींचे वावडे?

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या आणि भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी शर्यतीत असलेल्या नरेंद्र मोदी यांचे देशभरात सत्कार व कार्यक्रम होत असताना…

‘मी जावासीन ना ते मरावासीन’

‘झाडीबोली’ ही मराठीतील एक बोली असली तरी ती वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध आहे. प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांतील काही शब्द नेमके…

उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राची आगेकूच

शेगावात सुरू असलेल्या १५ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पध्रेच्या तिसऱ्या दिवशी पुरुष गटात महाराष्ट्राच्या संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली…

‘शिंदेंनी महाराष्ट्राला लाज आणली’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दहशतवाद पोसत आहे, अशा आशयाचे वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजप आणि शिवसेनेने…

उद्योगअग्रणी महाराष्ट्राला ‘ब्रॅण्डिंग’ हे उशीरा सुचलेले शहाणपण – ठाकूर

महाराष्ट्र निर्विवादपणे देशातील औद्योगिकदृष्टय़ा अग्रेसर राज्य आहे. परंतु गुजरातसारखी ब्रॅण्ड प्रतिमा राज्याला तयार करता आली नाही. तसा आता सुरू झालेला…

विजयदुर्ग संमेलनात परिसंवाद, प्रदर्शने, माहितीपटांचे आकर्षण

गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्यावतीने आयोजित तिसऱ्या दुर्गसाहित्य संमेलनात यंदा दुर्गविषयक परिसंवाद, अभ्यासकांची व्याख्याने, प्रदर्शने, दुर्गदर्शन, ग्रंथदिंडी, साहसी खेळ, माहितीपट, नौकानयन आदी…

महाराष्ट्र-गोवा सीमावर्ती भागातील नागरिक चिंताग्रस्त

महाराष्ट्र व गोवा राज्याचे संबंध बिघडलेल्या स्थितीत असल्याची जाणीव महाराष्ट्रातील सीमावर्ती भागांना होऊ लागली आहे. गोवा भाजप सरकारने अद्याप त्याची…

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला

विविध क्षेत्रांतील थेट परकीय गुंतवणुकीबाबत देशातील अनेक राज्य सरकारे नाक मुरडत असताना महाराष्ट्राने मात्र अत्यंत खुलेपणाने परदेशांतून होणाऱ्या गुंतवणुकीला वाट…

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांच्या विकासाकडे दुर्लक्ष

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असूनही या क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. राजस्थान, केरळ या राज्यांनी पर्यटन क्षेत्रात…

राज्यभरात तीव्र टंचाईचे काळे मेघ

राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढू लागली असून राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी अंतिम पैसेवारीच्या अहवालानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व खानदेशातील ७,०६४ गावे…

आगरी समाज महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक – मुख्यमंत्री

आगरी समाज हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक असून, या समाजाने महाराष्ट्राच्या संरक्षणात बहुमोल योगदान दिले आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज…