Page 371 of महाराष्ट्र News

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला अजूनही कळालेले नाहीत – संगोराम

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राबाहेर एक गूढ व्यक्तिमत्त्व असून, महाराष्ट्रातल्या जनतेला आजही बाळासाहेब ठाकरे १०० टक्के कळालेले नाही, असे मत ‘लोकसत्ता’चे…

पेटंटविषयक कायदेशीर जागृतीची महाराष्ट्रात प्रसार चळवळ

निर्मिती-उद्योग क्षेत्रातील पेटंट आणि कॉपीराईटच्या अनियमनाचा फटका लघू व मध्यम उद्योगांना मोठय़ा प्रमाणात बसतो. प्रसंगी आर्थिक नुकसान सोसूनही किचकट कायदेशीर…

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकूट

जळगाव येथे आयोजित ५८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांआतील गटात दुहेरी मुकूट मिळविला. महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉलच्या इतिहासात असा…

‘मनरेगा’ची मजुरी विलंबाने देण्यात महाराष्ट्र अव्वल

रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्रात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला (मनरेगा) प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे. २०१२-१३ या…

कोशवाङ्मयातून उलगडणार महाराष्ट्राचा भाषाविज्ञान व सांस्कृतिक इतिहास!

* महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवरही विशेष कोश * प्रमाण मराठी शब्दकोशात दीड लाख शब्दांचा समावेश महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे…

प्रगत महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्य़ांमध्ये वाढ

खून, लूटमार, अपहरण आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्ये महाराष्ट्रात २०११ साली गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे…

नक्षलवादी चळवळीला नेतृत्वाची चणचण

नक्षलवादी चळवळीवर नियंत्रण ठेवून असणाऱ्या माओवाद्यांच्या केंद्रीय समितीतील तब्बल सोळा जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. चळवळीप्रति निष्ठा, अनुभव, माओचा…

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या

संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याची बाब समोर आली. गेल्या तीन वर्षांत राज्यातील एक हजार १५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या…

महाराष्ट्राच्या उपविजेतेपदात नगरच्या खेळाडूंची कामगिरी महत्वपूर्ण

राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवण्यात महाराष्ट्राच्या संघातील नगरच्या दोन खेळाडूंनी मोठा सहभाग दिला. अष्टपैलू खेळ करत संघाला विजयपथावर…

राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई व पुण्याच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीमुळेच यजमान महाराष्ट्राने ५८ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदासह वर्चस्व राखले.…

यशवंतरावांमुळेच महाराष्ट्र आघाडीवर- म्हसे

महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्र करण्यात यशवंतराव चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी त्यावेळी दुरदृष्टी ठेवून राबवलेल्या अनेक योजनांमुळेच महाराष्ट्र आजही…

‘महाराष्ट्र घडवणाऱ्या वसंतरावांना वैदर्भीय जनता विसरली’

ज्यांनी अतोनात कष्टाने व प्रचंड विरोधाचा सामना करून सौजन्य व माणूसकी जोपासत महाराष्ट्राची जडणघडण केली त्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक…