महात्मा गांधी News

remember Gandhian thoughts congress organizing Sarvodaya camp chandrapur party office bearers
गांधी विचार विस्म़ृतीत गेलेल्या कॉग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी सर्वाेदय शिबीर

येत्या २३ आणि २४ मार्चला राजुरा येथील धनोजे कुणबी सभागृहात राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्यावतीने सर्वाेदय संकल्प शिबीराचे आयोजन केले…

भगतसिंग यांची फाशी महात्मा गांधी रोखू शकले असते का?

महात्मा गांधीनी जाणूनबुजून केवळ करारावर स्वाक्षरी मिळविण्यासाठी भगतसिंग यांचा वापर केला, असे म्हटले गेले. त्यामध्ये खरेच तथ्य आहे का? याबाबतचे…

Shaija A who glorified Nathuram Godse becomes dean of NIT
नथुराम गोडसेला गौरविणाऱ्या ‘एनआयटी’त अधिष्ठातापदी; खटला प्रलंबित असताना बढतीमुळे संतापाची भावना

‘महात्मा गांधींची हत्या करून देशाला वाचवल्याबद्दल मला नथुराम गोडसेचा अभिमान वाटतो,’ असे म्हणणाऱ्या केरळमधील एका प्राध्यापिकेला बढती देण्यात आली आहे.

Vimla Bahuguna, Information , Movement ,
व्यक्तिवेध : विमला बहुगुणा

‘मलाही भावांप्रमाणेच देशकार्य करायचे आहे’ अशा हट्टापायी विमला नौटियाल कौसानीच्या आश्रमात गेल्या. वय १७ आणि सन १९४७- त्या वेळी, या वयात…

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना.. प्रीमियम स्टोरी

ज्या उद्देशाने संस्थेने काम सुरू केले तो सफल झाला का? एखादी समस्या त्यामुळे पूर्णपणे सुटली असे कुठे दिसले का? नसेल…

loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?

गांधी आणि नेहरू यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेस पक्षात त्यांच्या मूल्यांचे आचरण कुठेही आढळत नाही. संघावर टीका करण्यासाठी गांधीहत्या हा…

Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील

गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत. लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी…

Mahatma Gandhi, Mahatma Gandhi Book,
महात्मा गांधीचे ‘सत्याचे प्रयोग’ अन् बंदीवानांची परीक्षा….

घेण्यात आलेल्या परीक्षेत १६ महिला, ७१ पुरुष कैद्यांनी भाग घेतला. त्यात फाशीयार्डमधील बंदीवानांनीही सहभागी झाला होता. 

Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते? प्रीमियम स्टोरी

तत्कालीन तपासयंत्रणांनी बराच तपास करूनही गांधीहत्येचा दोषारोप रा. स्व. संघ, हिंदु महासभा यांवर येत नाही, पुराव्यांच्या अभावी सावरकरांचीही मुक्तता झाली;…

Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…

लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९१९ ते १९२१ अशी तीन वर्षे काशीमध्ये राहून तर्कतीर्थ पदवीचा अभ्यास पूर्ण केला. १९२२ ला ते पदवी परीक्षा…

ताज्या बातम्या