महावितरण News

राज्य वीज नियामक आयोगाने वीजदर कमी केल्याने आणि त्यासाठी वेगळे अंकगणित मांडल्याने पुढील पाच वर्षांत महसूल किती व कसा मिळेल,…

स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास १०-३०टक्के…

योजनेच्या पात्रतेसाठी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही…

चोरून वीज घेऊन घराचा वीज पुरवठा सुरू केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर फौजदारी केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत अभय योजना पालिकेने लागू केली आहे.

मंडळानेही शिरढोण प्रकल्पातील १५ इमारतींचे विजेची देयके थकविल्याने महावितरणने गुरुवारी इमारतींचा वीज पुरवठा खंडीत केला होता.रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर मात्र कोकण…

शेतकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सडक अर्जुनी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांकडे ४० कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणच्या अभय योजनेनुसार वीज ग्राहक थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण शंभर टक्के व्याज आणि विलंब आकार (दंड) माफ…

दरम्यान, याप्रकरणी महावितरणच्या संबंधित वीजतंत्रीविरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुमार तानाजी घाडगे (वय २७, रा. मुस्ती) असे…

वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही, ती भरावीच लागते. अशा कायमस्वरुपी बंद…

चालू २०२४-२५ आर्थिक वर्ष संपण्यास अवघे १२ दिवस उरले असून, या तेरा दिवसांत २०४ कोटी रुपयांची वसुली करण्याचा इष्टांक महावितरणने…