देशात काँग्रेसने घराणेशाही तर शिवसेना-भाजपाने जातीयवाद वाढवला. राजकारणात बरबटलेल्या लोकांची संख्या वाढल्याने सामान्य माणसाला राजकारणात उतरावे लागत आहे.
भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध असतानाही मनसेने राष्ट्रवादीला साथ दिल्यामुळेच करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यामुळेच पुणेकरांवर करवाढ लादली गेली,…
मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक या मागण्यांबाबत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने झुलवत ठेवून निर्णय न घेतल्याने…
पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना-आरपीआय महायुती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मंगळवारी (२५ मार्च) दाखल होणार…