ज्योतीप्रिया मलिक २०१६-२०२१ या काळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. मात्र, रेशनिंग घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांच्याकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
१७ सप्टेंबर २०२३ रोजी कोलकात्यातील शांतिनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश केल्यानंतर शांतिनिकेतनच्या बाहेर लावलेल्या संगमरवरी फलकावरून नवीन वादाला…
केंद्रीय योजनांच्या लाभांपासून पश्चिम बंगालमधील जनतेला वंचित ठेवल्याबद्दल ट्रक भरून ५० लाख पत्र पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दोन दिवसांचे…