सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून दोन्ही काँग्रेसमध्ये धुमसत असलेल्या संघर्षांची झळ शुक्रवारी उपसभापती वसंत डावखरे यांना…
देशभरात काँग्रेसच्या पराभवानंतर उपाध्यक्ष राहुल गांधी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करीत आहेत. मग, राज्यातील पराभवाची चर्चा करायला हवी. त्याची कारणमीमांसा व्हायला…
मोदी लाटेमुळे नव्हे तर सदोष मतदान यंत्रांमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत एवढय़ा प्रमाणात मतदान मिळाल्याचा जावईशोध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे…
राष्ट्रवादीबरोबरील आघाडी तुटल्याचे आमच्या फायदेशीरच ठरले असून, गतवेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढतील, आणि पक्षाला बहुमत मिळेल, असा दावा काँग्रेसचे…