मणिपूर

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
Manipur latest news in marathi
विश्लेषण : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट… मात्र विधानसभा स्थगित… म्हणजे काय?

स्थगित विधानसभा पुनर्स्थापित करण्यास कोणत्याही मुदतीचे बंधन नसते. राजकीय मतैक्य झाल्यावर स्थगित असलेली विधानसभा पुनर्स्थापित करता येते. विधानसभा पुन्हा कार्यान्वित…

Manipur
CRPF जवानाच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू, नंतर केली आत्महत्या; मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

ही घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीत घडली.

President’s Rule In Manipur : धगधगत्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सोडलं होतं पद

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

manipur cm biren singh resignation
२१ महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय? प्रीमियम स्टोरी

Manipur violence रविवारी (९ फेब्रुवारी) मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह…

Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”

जनतेच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलंय. तसंच, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही…

Manipur CM N Biren Singh resigns
N Biren Singh Resigns : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा; अमित शाहांची आजच घेतली होती भेट

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Nitish Kumar JDU withdraws support from BJP
Nitish Kumar : नितीश कुमार यांचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ राज्यातील सरकारचा पाठिंबा काढला

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

Militants attack village in Manipur
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, उपायुक्त कार्यालयावर हल्ला; पोलीस अधीक्षक जखमी, कांगपोकपीत मोठा तणाव

Manipur Violence : कुकी बंडखोरांनी कांगपोकपीत प्रवेश करत शहरातील उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

manipur chief minister N Biren Singh
अन्वयार्थ : माफीने मणिपुरात सलोखा दिसेल?

मणिपूरमधील वांशिक संघर्षाला सुरुवात झाल्यापासून तब्बल १९ महिन्यांनंतर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी झाल्या प्रकाराबद्दल अखेर खेद व्यक्त केला.

Biren Singh apologises for Manipur violence
Manipur Violence : हिंसाचाराच्या मुद्द्यावर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली जाहीर माफी; म्हणाले, “जे काही झालं ते झालं, आता…”

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल माफी मागितली आहे.

संबंधित बातम्या