Page 33 of मणिपूर News

Manipur Violence : या हिंसाचारात आतापर्यंत ५४ नागरिकांचा मृत्यू झाला असून तिथे तणावपूर्वक शांतता निर्माण झाली आहे.

शरद पवार यांनी तातडीने सूत्रं हलवून आपल्या मुलांचा जीव वाचवला याबद्दल या मुलांच्या पालकांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.

या महिलांनी, हिंसाचारग्रस्त भागातून स्थलांतरित करण्यात येत असलेल्या मैतेई लोकांना जमावाला कुठलीही हानी पोहोचवू दिली नाही.

हिंसाचारग्रस्त भागातील सर्व महत्त्वाचे रस्ते आणि भागांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त असल्याने तेथे शनिवारी तणावपूर्ण शांतता होती.

मणिपूरमधील मैतेई (मैतेयी) समाजाघटक बहुसंख्य आहे, त्यांच्या संघर्षाचे कंगोरे समजून घेण्यासाठी आधी त्यांना ‘जमात’ मानायचे की नाही, हे ठरवले पाहिजे…

मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालींचे निमित्त झाले आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला.

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे

आपला आणखी एक सीमाप्रांत अस्वस्थ होणे परवडणारे नाही. ही ईशान्येची आग तातडीने विझवायला हवी.

मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी…

भारतीय बॉक्सिंग सुपरस्टार एम. सी. मेरी कोमने ईशान्येकडील राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित…

ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्याने राज्यातील बिगर आदिवासी आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बुधवार सायंकाळपासून हे जवान तैनात करण्यात आले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले जात आहे.