महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांविषयी फेरविचार करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

रेल्वे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झालेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पांना मार्गी लावण्याच्या मुद्दय़ावर रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल तसेच रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आश्वासन पंतप्रधान…

निराशावाद संपविणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे शाब्दिक चलाखी आणि फसवणूक असल्याची अशी टीका विरोधकांनी केली, तर सत्ताधारी…

निराशावाद संपविणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे शाब्दिक चलाखी आणि फसवणूक असल्याची अशी टीका विरोधकांनी केली, तर सत्ताधारी…

पंतप्रधान मनमोहन सिंग हैदराबाद स्फोटांच्या घटनास्थळी दाखल

* पंतप्रधानांकडून जखमींची विचारपूस पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी आज(रविवार) हैदराबाद येथील दिलसुखनगर परिसरात झालेल्या दुहेरी बाँबस्फोट घटनास्थळाला भेट देली. तसेच…

हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या तपासात मदतीचे कॅमेरून यांचे आश्वासन

ऑगस्टावेस्टलॅंडकडून हेलिकॉप्टर खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप होत असताना, या प्रकरणी तपासात सर्व मदत करण्याचे आश्वासन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी मंगळवारी…

कॅमेरून यांच्याबरोबर चर्चेसाठीच्या पंतप्रधानांच्या शिष्टमंडळातून ऍंटनी यांना वगळले

भारताच्या भेटीवर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याबरोबर चर्चेसाठीच्या शिष्टमंडळामध्ये संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा: संसदेत सविस्तर चर्चेची पंतप्रधानांची तयारी

भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाची सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले.

अर्थमंत्रीपदी असताना संकल्पिलेली ‘गोल्ड बँक’ पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत साकारणार..

तब्बल दोन दशकांपूर्वी अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहनसिंग यांनी सर्वप्रथम पुढे आणलेली ‘गोल्ड बँके’ची संकल्पना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत मूर्तरुप धारण करण्याची…

नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानांची भेट

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन गुजरातच्या विकासासंदर्भात चर्चा केली. आजची…

हेमराजचे शिर परत नाही आले तर पाकिस्तानहून १० शिरं आणा – सुषमा स्वराज

सरकारने आपल्या उदासीनतेसाठी माफी मागितली पाहिजे. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे. तसेच जी कृती पाकिस्तानने केली त्याचा…

शेतीचा कायापालट करण्यास सर्वोच्च प्राधान्य

देशातील ६५ टक्के लोकसंख्या आजही ग्रामीण भागात कार्यरत असून त्यांच्यासह संपूर्ण देशाच्या अन्न सुरक्षेसाठी कृषीक्षेत्राचा कायापालट करणे याला देशाच्या धोरणांमध्ये…

विनाकारण विरोध

नव्या वर्षांत अमलात येणारी, गरिबांना थेट अनुदान देण्याची योजना पुढील निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देईल अशी खात्री काँग्रेस नेत्यांना वाटते.…

संबंधित बातम्या