माझ्या बदनामीसाठी बोलायला लावणारे राज्यात एकमेव ठिकाण मुंबईतील सागर बंगला असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरमधील पत्रकार परिषदेत सरकारवर आणि राजकारण्यांवर टीका केली. “काही समन्वयक मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात काम…