Page 13 of मंत्रालय News
गावपातळीवर किंवा तालुक्याच्या ठिकाणी आपले काम होत नाही, म्हणून शिळीपाकी भाकरी आणि चुरगळलेल्या कागदपत्रांनी भरलेली मळकट-कळकट कापडी पिशवी

गेली १४ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व वेगळे ठेवण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न…
आधी जमिनी परत करा, मगच कारखान्यांची विक्री करा, अशी मागणी करीत शेतकरी, कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. मागण्यांकडे डोळेझाक केल्यास…
मंत्रालय इमारतीचे सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने उद्योगपतींना किंवा निरनिराळ्या उद्योगांच्या प्रतिनिधींना मंत्रालयात प्रवेश करणे कठीण झाले आहे.

मंत्रालयाचा ‘कॉर्पोरेट ऑफिस’ मध्ये ‘मेकओव्हर’ करायला निघालेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आता समुद्र नजरेसमोर हवा आहे.
मंत्रालयातील दुरुस्तीकामामुळे दुरवस्था, घाण, चिखल या परिस्थितीचा सामना अधिकारी, कर्मचारी व जनतेला करावा लागत असताना निम्म्या इमारतीला
‘आधी पुनर्वसन, मग प्रकल्प’ असे धोरण राज्य सरकारने जाहीर केल्यानंतरही महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत वणवण फिरत असल्याने हे धोरण…
राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयात सध्या धूळ, घाण, चिखल व कचऱ्याचे साम्राज्य असून त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दीड महिन्यापासून…

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे दोन टप्प्यांतील काम पूर्ण व्हायला आणखी सहा महिने लागणार असून यासाठीच्या खर्चात अवघ्या काही…
गेल्या वर्षी लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यानंतर केवळ वर्षभरातच मंत्रालय कसे सावरले आहे, हे दाखवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या पत्रकार…

राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या जनतेच्या आणि तेथील दस्तावेज व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी या सर्व कार्यालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाय प्रभावी करण्याची सरकारची…

मंत्रालयातील आगीला वर्ष पूर्ण होत असताना दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. व्हिडिओ-मंत्रालयाला लागलेल्या आगीची वर्षपूर्ती