प्रस्तुत विषयासंदर्भात आपले मत मांडत तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, हिंदू, बौद्ध, ख्रिाश्चन, मुसलमान, यहुदी इत्यादी धर्मांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामाजिक विषमता आणि…
तर्कतीर्थ यात म्हणतात की, महाराष्ट्रीय सुशिक्षित साधारणपणे धार्मिक आचार-विचार कमी पाळतो. त्याच्या मनातील ईश्वराची माया अद्याप कमी झालेली नाही. त्यांचे…
अगदीच किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीत अनेकदा प्रवाह बदलण्याची क्षमता असते. वस्त्रप्रावरणांच्या अवाढव्य विश्वात छोट्याशा बटणाच्या प्रवेशामुळे किती बदल झाले आणि या…
अर्थशास्त्राच्या बाजूने पाहावयाचे झाल्यास, आधुनिक साम्राज्यशाहीचे युद्धोत्तर स्वरूप, वसाहतीतील तिच्या भांडवल गुंतवणुकीचे आर्थिक आणि राजकीय आघात व प्रत्याघात आणि त्यातून…
कायदेभंग चळवळीत प्रारंभी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईच्या कृष्णाघाटावर अनेक भाषणे दिली. ती प्रभावी ठरल्यानंतर कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर सतत सात दिवस…