पुणे : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीपासून पाठय़पुस्तकातच लेखनासाठी कोरी पाने असलेली पाठय़पुस्तके दिली जाणार आहेत. या पुस्तकाचे…
कविता म्हेत्रेंच्या म्हणण्यानुसार, स्वत: पुढे होऊन दुष्काळाला तोंड देणाऱ्या माणदेशी बायका कष्टाळू, जिद्दी, बंडखोर, जबाबदारी घेणाऱ्या आणि आनंदी स्वभावाच्या आहेत.
संपूर्ण आयुष्य संस्कृत भाषेसाठी वेचलेले सोलापूरचे दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी इस्लामचा पवित्र कुराण ग्रंथाचा संस्कृत भाषेत भावानुवाद केला…
अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात महापुराचं पाणी शिरल्याने १८६४ साली स्थापन झालेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील पुस्तकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.