मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी संमेलनाध्यक्षांना सन्मानाने बोलावण्याचे संकेत आहेत. याआधीच्या संमेलनात हे संकेत अतिशय काटेकोरपणे पाळलेही गेले. परंतु…