Page 12 of मराठी साहित्य संमेलन News

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत नामदेव यांच्या ‘घुमान’ला यंदा बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषक रसिक आपली खास उपस्थिती लावणार आहेत.

पंजाबातील घुमान येथे होणारे ८८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनास महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना प्रकाशकांच्या संमेलनावरील बहिष्काराचे नाटय़ संपलेले…

परिसंवाद, कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल घुमान येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात…
३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी…
संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्य़ातील नरसी गावातून दिंडीला आंरभ होणार असून, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते…

आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणत असताना ते राज्यापुरते मर्यादित न राहता भारतभर होणे गरजेचे आहे. मराठी साहित्याची समृद्ध…
पंजाब येथील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, इंदोर, जबलपूर, कुरूक्षेत्र या ठिकाणाहून…
घुमान येथील संमेलनाला पंतप्रधानांना निमंत्रण देण्याचा मनोदय असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी गुरुवारी सांगितले.
पंजाबमधील घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारतर्फे दिले जाणारे २५ लाख रुपये अनुदान यंदाही देण्यात…
समाजातील सर्वच क्षेत्रांत सध्या गढूळ वातावरण आहे. निराशा, नकारात्मकता व भ्रष्टाचार अनेक प्रश्नांना जन्म घालत आहेत. अशा वेळी केवळ ग्रंथ…
आगामी ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली.
संत नामदेव किंवा रामदास हे संतगण खर्चाची व्यवस्था कोणी केली म्हणून पंजाबपर्यंत गेले, असे झाले नाही. संत साहित्याच्या नावाने उठताबसता…