मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ मध्ये पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी संमेलनाध्यक्षांना सन्मानाने बोलावण्याचे संकेत आहेत. याआधीच्या संमेलनात हे संकेत अतिशय काटेकोरपणे पाळलेही गेले. परंतु…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करताना तशी परवानगी न घेतल्याने महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींना तडा गेल्याची संतापजनक प्रतिक्रिया साहित्यविश्वात…