Page 193 of मराठी मालिका News


‘का रे दुरावा’ या मालिकेने जवळपास गेली सव्वा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते

बऱ्याचशा घरात एक तरी व्यक्ती अशी असतेच जी नेमून दिलेलं काम असावं इतक्या गंभीरपणे टीव्ही बघते.

मालिकांचे दळण आम्ही सुबुद्ध लोकांनी बघायचे कारणच काय? आदत से मजबूर!

वातावरणामध्ये धुळीचे लोट उडत आहेत.. समोरून येणाऱ्या खलनायकाला नायक जोरात लाथ मारतो आणि तो हवेत उडतो..

‘बाबाजी लक्ष असू द्या’ हे संवाद लवकरच एखाद्या पंजाबी किंवा गुजराती मुलाच्या तोंडी ऐकू आले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण…

आवडते नायक-नायिका, कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद मालिका बघायला ही कारणं पुरेशी असतात. यामुळे मालिका लोकप्रियही होते.

मराठीतील सर्वोत्तम साहित्य आणि मराठी मालिका असा योग क्वचितच जुळून येतो. तसा तो योग आता ‘ई’ टीव्ही मराठीने जुळवून आणला…
सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आणि निराशावादी असतो. किंबहुना, मराठीत ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये..’
संसारात पती-पत्नीला अनेक गोष्टींमध्ये तडजोडी कराव्या लागतात यातील काही तडजोडी स्वेच्छेने केलेल्या असतात तर काही अनिच्छेने.

गणेशोत्सव जवळ आल्याचे सर्वप्रथम समजते ते मूर्ती कारखान्यांचे मंडप उभे राहिल्यावर. गणपतीचा लडिवाळ ‘फॉर्म’ अक्षरश: रूपात साकारतो.

श्री बाळ कोल्हटकर यांनी गेली ४० वर्षे मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवलं. राम गणेश गडकऱ्यांच्या भाषेचे संस्कार त्यांच्या संवादांवर ठायी ठायी…