Page 2 of मार्च News
गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी विरोधी पक्षात असताना पोटतिडकीने भांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सत्तेवर आल्यानंतर मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत…

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभागी होत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी…
शिर्डी हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने शहरात यापुढे मोर्चास बंदी घातली पाहिजे यासाठी प्रशासनास विनंती करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देयके एकरकमी त्वरित मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न…

रुपी बँकेचे विलीनीकरण नव्हे, तर पुनरुज्जीवन करण्यात यावे व नवीन पूर्ण वेळ प्रशासक मंडळाची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी…
एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित डॉक्टरला करण्यात आलेली मारहाण आणि रुग्णालयाची तोडफोड या ताज्या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध डॉक्टर संघटनांनी बुधवारी…
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांत आज खासदार समर्थकांनी मूकमोर्चा काढत पुढचे…
भूमाफियांविरोधात डोंबिवली ते मुंबई पदयात्रा काढणाची घोषणा अखेर प्रा. अय्यर यांनी मागे घेतली. तशी विनंती त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी केली होती.

राज्यात मार्च महिन्याच्या निम्म्या कालावधीत पाऊस आणि काही प्रमाणात गारवा कायम होता. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून उकाडय़ात वाढ होऊ लागली…
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे व पावसाळा आटोपल्यावर अवकाळी पावसाने उभी पिके नष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या त्या पाश्र्वभूमीवर शासनाने जलयुक्त…
पालकमंत्री मधुकर पिचड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या निषेधाच्या घोषणा देत धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळण्याची…
राज्य सरकारने घातलेल्या सुगंधी तंबाखू व सुपारीवरील बंदी त्वरित उठवावी या मुख्य मागणीसाठी राज्यातील पानपट्टीधारकांनी १० जुलै रोजी मंत्रालयावर धडक…