बाजार News

सध्या दररोज दोन ते तीन गाड्यांमधून हे रसाळ फळ दाखल होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लिचीला प्रतिकिलो २०० ते ३०० रुपये…

महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला असून, किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये ३.१६ टक्के असा सहा वर्षांच्या नीचांकी, तर घाऊक महागाई दर…

अवकाळी पाऊस, तसेच उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे.

मार्केट यार्डातील भुसार बाजारात धान्याला मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात अन्नधान्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे.

डिस्प्ले तंत्रज्ञानांतील तैवानची जागतिक आघाडीची कंपनी बेन्क्यू कॉर्पोरेशनचे अंग असलेल्या बेन्क्यू इंडियाने देशातील होम सिनेमा प्रोजेक्टर्स बाजारपेठेबाबत महत्त्वाकांक्षी अंदाज बांधताना,…

फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यांची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) एका अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

लोहा पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने जवळपास ९० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे.

बाजारातील आव्हानात्मक वातावरणातही, मारुती सुझुकी इंडिया आणि महिंद्र अँड महिंद्रने वाहन विक्रीचा वेग कायम राखला आहे.

यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात ३० हजारांहून अधिक रुपयांची वाढ असल्याने त्याचा परिणाम सराफ बाजारातील व्यवहारांवर झाला.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची आततायी धोरणे या पार्श्वभूमीवर बाजाराला जे घसरणीचे ग्रहण लागले होते, त्याला मागच्या आठवड्यात लगाम…

राष्ट्रीय शेअर बाजाराने त्यांच्या ‘एनएसई इमर्ज’ या एसएमई मंचावर सूचिबद्ध लहान कंपन्यांसाठी मुख्य बाजारमंचावर स्थलांतरणाचे नियम गुरुवारी आणखी कठोर केले.

तेजीवाल्यांनी पूर्ण ताबा मिळविलेल्या भांडवली बाजारात, बुधवारच्या उत्साही सत्राअखेरीस सेन्सेक्स ५२०.९० अंश (०.६५ टक्के) कमाईसह ८०,११६.४९ वर स्थिरावला.