व्यापारी News

पुण्याला सध्या वाहतूककोंडीपासून गुन्हेगारीपर्यंत, समस्यांची कमतरता नाही, हे खरेच. पण, त्या असूनही या शहराची ज्या पद्धतीने वाढ, विस्तार होत आहे,…

चांगली जीवनशैली, व्यवसायाच्या संधी आणि शैक्षणिक कारणांसाठी भारतातील अनेक श्रीमंत नागरिक भारत सोडून इतर देशांत जात आहेत.

केंद्रीय ‘एमएसएमई’ मंत्रालयाच्या सहयोगाने एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशिप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी दफ्तरदार बोलत होते.

रब्बी पीक आता तयार होऊन बाजारपेठेत येण्याच्या बेतात आहे, त्यात येणाऱ्या काळात ईद असल्याने मागणीतही वाढ अपेक्षित आहे. नेमक्या याच…

महत्त्वाकांक्षी ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांतर्गत नोंदणीकृत नवउद्यमी कर आणि करोत्तर वित्तीय प्रोत्साहन मिळविण्यासाठी पात्र ठरतात.

राज्याचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत रस्ते, दळणवळणाची साधने, पायाभूत सुविधांचा चांगला विकास झाला.


भारतीय संस्कृतीच्या प्रभावाचा इतिहास सांगणाऱ्या या महासागराकडे ७० वर्षांत झालेल्या दुर्लक्षानंतर मोदी यांनी ‘सागर’सारखा उपक्रम सुरू केला…

भारत-इस्रायल व्यवसाय परिषदेत बोलताना गोयल यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले, जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी नवउद्यमी परिसंस्था भारतात आहे.

आर्थिक विकास केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे- कुर्ला संकुलासह कुर्ला- वरळी, विरार- बोईसर बुलेट ट्रेन स्थानक परिसर, गोरेगाव चित्रनगरी, खारघर…

लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याबाबत दिलेला सल्ला मान्य असल्याचे अभिषेक आणि अभिनंदन या लोढा बंधुंनी…

देशातील १२ प्रमुख बंदरे आणि सुमारे २०० लघु बंदरांद्वारे दरवर्षी अंदाजे १,५५० दशलक्ष टन मालाची हाताळणी केली जाते.