Page 9 of एमआयएम News
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/06/eka1.jpg?w=310&h=174&crop=1)
बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.
पोलिसांना हटवा मग आमचे शक्तिप्रदर्शन बघा, अशी भाषा बोलणारे एआयएमआयएमचे नेते असासुद्दीन ओवैसी नमाज अदा करताना पोलीस संरक्षण मागतात.
![imtiaz jaleel , owasi , MIM, Election, pune mahanagar palika , PMC Election, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/06/mim1.jpg?w=310&h=174&crop=1)
विधानसभा निवडणुकीसह औरंगाबाद महानगरपालिकेत लक्षणीय यश प्राप्त केलेल्या एमआयएमने राज्यातील नेतेमंडळी आणि महापुरूषांच्या प्रस्तावित स्मारकांच्या विरोधात भूमिका घेतल्याने
लोकसभा निवडणूक व हिंदी भाषिक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांमुळे मुस्लीम जनाधार गमावणाऱ्या काँग्रेसने बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत एआयएमआयएमला साथीला घेण्याची…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/10/imtiaz1.jpg?w=300)
औरंगाबादमध्ये सरकारी जमिनीवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याला ‘एमआयएम’ने विरोध दर्शविला आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/08/kadam-ramdas1.jpg?w=300)
आता विकासाचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे त्यांना काय मोजायचे,’ असा प्रश्न विचारत पालकमंत्री रामदास कदम यांनी एमआयएमला टोला मारला.
एमआयएम हा मुस्लिमांचे हितरक्षण करणारा पक्ष, दलितांच्या साथीने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत उतरला आणि आधीच या शहरात हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी…
औरंगाबादमध्ये ‘एमआयएम’च्या ‘वेगळ्या’ प्रचारामुळे भाजप-सेनेला पुन्हा कौल मिळाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यास एमआयएमचा विरोध असेल. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर व्हावा, असे आम्ही प्रयत्न करू, असे…
ज्या शहराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मिळाला, जेथे दलित चळवळीने बाळसे धरले, त्या भूमीत ‘एमआयएम’सारख्या पक्षातून दलित समाजाचे ५ नगरसेवक…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/03/shivsena_bjp2.jpg?w=300)
शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील लढाईमुळे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक प्रचंड लक्षवेधी ठरली होती.
मुस्लिम आणि दलित या दोन समाजघटकांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱया एमआयएमला औरंगाबाद महापालिका निवडणुकीत २५ जागांवर यश मिळाले आहे.