Page 15 of मंत्री News

राज्यातील नाटय़गृहांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर एकत्र बसण्याची भूमिका न घेणा-या दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही, असा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी…
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुलाखती घेण्याचे व उमेदवारी ठरवण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर कोणालाही दिलेले नाहीत, परंतु तरीही काही जण मुलाखतींचा…
आपला लोकप्रतिनिधी जागरूक आहे की नाही हे तपासण्याचे काम जनतेचे आहे. जिल्हय़ात ३८ पुलांपकी १३ पूल आपल्या मतदारसंघात घेतले आहेत.…
निळवंडे व भंडारदरा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक हिताच्या नावाखाली दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या.
जिल्हय़ात गुन्हेगारी व मटक्याचे प्रमाण वाढल्याची कबुली गृह राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

टोल विरोधातील लढय़ाचा केंद्रबिंदू आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे सरकला आहे. शहरातील तीन नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी…

महापालिकेत रोज रस्त्यांवरील खड्डय़ांची कोणी ना कोणी चर्चा करतो. या प्रश्नी आंदोलनेही झाली. खड्डय़ांवरून राजकारणही चांगलेच तापले. मात्र, गुरुवारच्या सर्वसाधारण…

वरच्या धरणातून जायकवाडीत पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडण्यास मराठवाडय़ातील मंत्री कमी पडले. त्यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी…

राज्यात अन्न व औषध विभागाच्या कार्यालयासाठी जागेची समस्या असल्याने पर्याय म्हणून प्रत्येक विभागात फिरती प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती गृह…
परभणी शहराच्या क्रांतीनगर भागात घटसर्प रोगाचे रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी तातडीने या भागास भेट देऊन…

जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने घोषित केलेले अजिंठा व वेरुळ येथील अभ्यागत केंद्र पर्यटकांसाठी १६ सप्टेंबरपासून खुले होत आहे. या केंद्राचे…