एके काळी हिरव्यागार टेकड्या, स्वच्छ वाहत्या नद्या आणि समृद्ध जैववैविध्यासाठी ओळखले जाणारे पुणे अलीकडच्या काही वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील झाले आहे.
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी महानगरपालिकेने काढलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप वारंवार होत आहेत. मात्र, ते सर्व आरोप तथ्यहीन असल्याचा…
चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मार्चमध्ये मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.