Page 2 of मिठी नदी News

तुफान पावसाला सुरुवात झाली की, आजही मुंबईकरांच्या मनात २६ जुलै २००५च्या स्मृती जाग्या होतात. त्या दिवशी मुंबईतील सर्वच नद्या दुथडी…

रायगड जिल्ह्यातील सहा मुख्य नद्यांपैकी चार नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मिठी नदीत काही ठिकाणी मासे दिसू लागले आहेत, असाही दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.

कचराभूमीवर विकसित करण्यात आलेले शहरी वन अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा समावेश धारावी पुनर्विकास प्रकल्पात करण्यात आला आहे. निसर्गाचा…

भाजपाची ही महत्वकांक्षी योजना मानण्यात येत असून योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात मुळा नदीच्या सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या काठाचे सुशोभीकरण केले जाणार…

महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास पालिकेने घेतला, मात्र अद्यापही विकास पूर्ण होऊ शकलेला नाही

मल्हारने समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी ‘beach please’ ही कम्युनिटी देखील स्थापन केली आहे.

मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे फाऊंडेशनने केलेल्या पाहणीत दिसून आले.

हजारो झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक असलेले हे निसर्गउद्यान म्हणजे मुंबईचा अद्भुत नजारा.

सेंट पीटर्सबर्गसारख्या शहरांचे उदाहरण समोर ठेवून मिठी नदीचा विकास करण्यासाठी पावले टाकली जाणार आहेत.

मंगळवार, २६ जुलै २००५.. सकाळपासूनच मुंबईत पावसाने ताल धरला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने रौद्ररुप धारण केले आणि काही क्षणातच…