लोकप्रतिनिधींवरील गुन्हेगारी खटले निकाली काढण्यास विविध न्यायालयांना विलंब होत असल्याने कनिष्ठ न्यायालयांनी एका वर्षांत या खटल्यांची सुनावणी पूर्ण करावी,
शासकीय महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात राज्य सरकार गतिमान झाल्याच्या चच्रेने चांगलीच रंगत आणली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकर निर्णय घेत नाहीत,…
महावितरणचे अधिकारी व गुत्तेदारांच्या संगनमताने जिल्ह्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार चालू आहे. वीजप्रश्नी आपण वरिष्ठांशी वारंवार चर्चा करूनही दखल घेतली गेली…
सर्व शिक्षा अभियान अंमलबजावणीसाठी राज्यात ‘जनरल काऊन्सिल’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह कमिटी’ अशा दोन समित्यांची स्थापना करण्यात यावी, अशा केंद्र शासनाच्या सूचना…