पाण्याच्या आंदोलनाचे नुसतेच इशारे

जायकवाडी जलाशयात नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून समन्यायी पाणीवाटप व्हावे, या मागणीसाठी १६ ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसू, असा इशारा आमदार…

आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी सोडण्याचा आमदार मेटें यांचा इशारा

मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण दिले नाही तर आपण राष्ट्रवादीत नसू, अशा शब्दांत आमदार विनायक मेटे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा…

आमदार जेथलिया यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित

परतूरचे अपक्ष आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी परतूर येथे मुख्यमंत्री आणि…

क्षीरसागरांवरील कारवाई; कोल्हापुरात महाआरती

आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह १५ कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायी कारवाईच्या विरोधात सर्वसामान्य जनता, शिवसेना-भाजपा यांच्यासह हिंदुत्वादी संघटनांनी शनिवारी पोलीस प्रशासनाला सुबुध्दी…

उपमहापौर व आमदारांचे आंदोलन चुकीचे!

बोरिवलीच्या काजूपाडा येथील मैदानाच्या जागेवरील अतिक्रमणाच्या विरोधात उपमहापौर मिठबावकर व आमदार प्रवीण दरेकर यांनी आंदोलन केले असले तरी

मैदानातील अतिक्रमणाच्या विरोधात उपमहापौर, आमदारांचे आंदोलन!

मुंबईत रोजच्या रोज अतिक्रमणे वाढत असताना पालिका प्रशासन सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बोरिवली काजूपाडा येथील मैदानासाठी राखीव

रस्त्याच्या दुरवस्थेस आमदारही जबाबदार -महापौर कला ओझा

शहरातील रस्त्यांच्या वाईट अवस्थेस एकटी महापालिका जबाबदार नसल्याचे सांगत महापौर कला ओझा यांनी रस्त्यांच्या प्रश्नी आमदारांनी स्थानिक विकास निधी वापरलाच…

शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट बाबींवर आ. सतीश चव्हाण यांची चौफेर टोलेबाजी

देवगिरी महाविद्यालयात सकाळी आठ वाजता एका वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, तर त्याच दिवशी ११ वाजता एका वर्गात फक्त तेरा विद्यार्थी…

ग्रामराज्य तेथेच रामराज्य – व्यंकय्या नायडू

जेथे ग्रामराज्य तेथेच रामराज्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी केले. देशातील महिला आज सुरक्षित नाही. सरकारने कायदे…

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल – चिखलीकर

लोहा शहरातील मतदारांनी नेहमीच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भरभरून प्रेम केले. आपणाकडे कोणतेही पद नसताना शहरातील चौफेर विकास होत आहे. उपमुख्यमंत्री…

शिक्षण व्यवस्थेत रचनात्मक बदल होण्याची गरज-जयंत पाटील

राज्याचा व देशाचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत रचनात्मक व गुणात्मक बदल होण्याची गरज आहे, असे मत ग्रामविकास मंत्री जयंत…

संबंधित बातम्या