Page 2 of विनयभंग News

Woman molested central railway Express night Kalyan railway station
कल्याणला एक्सप्रेसमध्ये रात्री गर्दीचा गैरफायदा घेत महिलेचा विनयभंग

पोलिसांनी त्या व्यक्तिची ओळख पटवून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. संबंधित २३ वर्षाची व्यक्ति नोकरदार आहे. ही व्यक्ति कल्याण पश्चिमेतील…

st bus sexual abuse loksatta news
एसटी बसमध्ये प्रवासात अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एसटी बसमधून प्रवास करताना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीजवळ घडला.

palghar sexual rape marathi news
पालघर : आदिवासी बालिकेवर विनयभंग, ५४ वर्षीय इसमावर पॉक्सो

दुकानदार आपल्या पत्नीला व मुलांना गावी पाठवल्यानंतर किराणा माल घेण्यासाठी येणाऱ्या या बालिकेला गृह उपयोगी वस्तू विकत घेऊन जाण्यासाठी दुकानाच्या…

In Kalyan East on Saturday night migrant family abused and beat up three members of Marathi family
कल्याण पूर्वेत परप्रांतीय कुटुंबीयांकडून मराठी कुटुंबाला पुन्हा मारहाण, विनयभंग प्रकरणावरून जाब विचारल्याने घडला प्रकार

कल्याण पूर्वेत शनिवारी रात्री एका परप्रांतीय कुटुंबाने एक मराठी कुटुंबातील तीन जणांना शिवीगाळ करत मारहाण केली.

Woman molested in Colaba Mumbai news
कुलाबा येथे महिलेचा विनयभंग

कुलाबा येथे मित्राच्या घरी राहत असलेल्या एका ५८ वर्षीय महिलेचा २२ वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

pune incident of stalking school girls and committing obscene acts with them
दिव्यातील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुख्य आरोपी फरार, तर प्राध्यापिका अटकेत

बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच, दिवा शहरातील शाळेमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर…

indigo airlines molestation case
विनयभंग प्रकरणी दाखल फौजदारी कारवाई रद्द, इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाला न्यायालयाचा दिलासा

तक्रारदार महिला आणि तिचा पती १२ जानेवारी २०१६ रोजी कोचीहून अहमदाबादमार्गे मुंबईला येत होते. दुपारी विमान मुंबईत दाखल झाले.

raj thackeray question to thane police over bail to accused in molestation case
विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मिळतो कसा? राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना प्रश्न

आरोपीविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्याप्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.